बहुंताश शाळेत हा उपक्रम घेतला जातो.
या उपक्रमात वरच्या म्हणजे शेवटच्या वर्गातील मुले इतर मुलांना शिक्षणाचे धडे देतात .
या विषयी सर्वाना माहित आहे मुले फार उत्सुक असतात.
त्याच वेळेस आपण त्या मुलांचा निरोप समारंभ कार्यक्रम घेऊ शकतो.
त्या प्रसंगी मुले फार छान आठवणी सांगतात.
हा उपक्रम त्या मुलांसाठी आपल्या शाळेतला शेवटचा असतो.