मित्रांनो विद्यार्थ्यांना पाढे पाठ असणे फार महत्वाचे असते.
विद्यार्थ्यांना पाढे पाठ करणे अवघड जात असेल तर जो दिनांक असेल तो पाढा त्या दिवशीच्या परिपाठ मध्ये सामाविष्ट करावा व तो पाढा सर्वाना पाठ करून यायला सांगावे. जेणे करून एका महिन्यात ३० पर्यंत पाढे पाठ होतील. पुढच्या महिन्यात त्या पाढ्यांची परत उजळणी होईल.