विद्यार्थी शाळेतच नाही तर समाजातूनही काही गोष्टी शिकत असतो. समाज ही आपली पहिली शाळा असते. त्यामुळे मुले अनुभवातून शिक्षण घेत असतात. तश्याप्रकारचे अनुभव मुलांना तोंडी विचारून घ्यावेत. चांगले, वाईट अनुभव विचारावेत. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते तसेच त्यांचे संभाषण कौशल्य सुधारते.
*
महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग नाशिक
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर
शासकीय आश्रमशाळा सावरचोळ
ता. संगमनेर जि. अ.नगर
आदिवासी विकास विभाग नाशिक
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर
शासकीय आश्रमशाळा सावरचोळ
ता. संगमनेर जि. अ.नगर