आपल्या आयुष्यात रांगोळीला फार महत्व आहे.
आपण वेगवेगळ्या शुभ प्रसंगी रांगोळी काढत असतो.
मुलींना रांगोळी काढायला फार आवडते.
त्यामुळे आपण नेहमी आपल्या शाळेत रांगोळी स्पर्धा घ्याव्यात.
अश्या स्पर्धामुळे मुलांचे रंगसंगतीचे ज्ञानही वाढण्यास मदत होते
आणि त्यांच्या हाताला वळण लागण्यास मदत होते.
आपण वेगवेगळ्या शुभ प्रसंगी रांगोळी काढत असतो.
मुलींना रांगोळी काढायला फार आवडते.
त्यामुळे आपण नेहमी आपल्या शाळेत रांगोळी स्पर्धा घ्याव्यात.
अश्या स्पर्धामुळे मुलांचे रंगसंगतीचे ज्ञानही वाढण्यास मदत होते
आणि त्यांच्या हाताला वळण लागण्यास मदत होते.